श्रद्धाचा भ्रमणभाषसंच आणि अन्य पुरावे आफताबने खाडीत फेकल्याचा संशय

ठाणे, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात देहली पोलिसांनी आता भाईंदरच्या खाडीत शोधमोहीम चालू केली आहे. आफताबच्या भ्रमणभाषचे ‘लोकेशन’ खाडी परिसरात आढळल्यानंतर संशय बळावला होता. श्रद्धाचा भ्रमणभाषसंच किंवा अन्य काही पुरावे त्याने खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने माणिकपूर पोलीस आणि २ पाणबुड्या यांच्या साहाय्याने शोधकार्य चालू आहे.
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती