
न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या ‘रिफ्युजी एजन्सी’च्या वार्षिक अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, हवामान पालट आणि विविध आपत्ती यांमुळे वर्ष २०२१ मध्ये जगभरातील १० कोटींहून अधिक लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विस्थापित झाले आहेत. भारतात ही संख्या अनुमाने ५० लाख आहे. एवढ्या मोठ्या विस्थापनाची कारणे हिंसा, मानवी हक्कांचे उल्लंघन, अन्न असुरक्षितता, हवामान संकट, युक्रेनमधील युद्ध आणि इतर आपत्कालीन परिस्थिती ही आहेत.
More than 100 million are now forcibly displaced says @Refugees agency in it’s new Global Trends report – that more than double the figure from a decade agohttps://t.co/DKxCMkEnMb
— UN News (@UN_News_Centre) June 17, 2022
या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये ६० लाख, तर फिलिपिन्समध्ये ५७ लाख लोक विस्थापित झाले. गेल्या १० वर्षांत घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या