मुंबई – तमिळ, हिंदी या जुन्या भाषा आहेत; मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक जुनी संस्कृत भाषा आहे. कन्नड, तमिळ पासून ते गुजराती, हिंदी आदी भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत. संस्कृत ही भारताची राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > संस्कृत राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे – कंगना राणावत
संस्कृत राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे – कंगना राणावत
नूतन लेख
- थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू !…वादातून युवकाची हत्या
- Spice -Jet Ayodhya : मुंबई-अयोध्या विमान उड्डाणास विलंब केल्याने प्रवाशांना मनस्ताप !
- Message Of Bombs : मित्राच्या ‘एक्स’ खात्यावरून विमानांमध्ये बाँब असल्याचा संदेश पाठवला !
- CM Omar Abdullah Oath : ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
- (म्हणे) ‘हिंदु धर्मात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने मी समतेसाठी बौद्ध धर्म स्वीकारतो !’ – काँग्रेस सरकारचे मंत्री महादेवप्पा
- Court Acquits Pakistani Terror Suspects : आतंकवादाच्या आरोपावरून पाकिस्तानी नागरिकासह तिघांना झालेली जन्मठेपेची शिक्षा कर्नाटक उच्च न्यायालयाकडून रहित !