|
|

सहारसा (बिहार) – येथे चौघा धर्मांधांनी दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महुआ उत्तरबाडी पंचायतीमध्ये आरोपींना केवळ ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस अधिकारी रहमान अंसारी याने या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यासही नकार दिला होता. या घटनेची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संघटना यांनी समोर आणली आहे. महंमद सरफराज, महंमद सिराज, महंमद शमशाद आणि राजा अशी आरोपींची नावे आहेत.
दो महादलित नाबालिग लड़कियों को अगवा कर गैंगरेप किया गया। पंचायत ने जुर्माना लगा आरोपितों को छोड़ा। बिहार की घटना।https://t.co/KU1xUf8MEH
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 2, 2022
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण