हा इतिहास हिंदूंपासून का लपवण्यात आला ?, याचे उत्तर आतापर्यंचे सर्वपक्षीय शासनकर्ते देतील का ? हा नरसंहार का आणि कुणी केला ?, हे आता तरी हिंदूंना सांगितले पाहिजे ! – संपादक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात आला, अशी माहिती प्रसिद्ध इतिहासकार कोनराड एल्स्ट यांनी येथे आयोजित ‘संस्कृती संसदे’त दिली. ‘या नरसंहरातून संपूर्ण जगाने धडा घेतला पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
पूरी दुनिया में 20 लाख यहूदियों को हिटलर द्वारा नरसंहार की 50 साल बादभी उनकी वैश्विक निंदा होती है👍
लेकिन बेल्जियम के इतिहासकार”कोनराड एलस्ट”कहते हैं
पिछले 500 सालों में मुगलो द्वारा 10 करोड़ हिंदुओं का नरसंहार किया गया😢
पर उसकी कोई चर्चा नहीं😢
उसकी निंदा आलोचना होनी चाहिए😢 pic.twitter.com/nhs6JhkdTX— भारत (@rakesh_bstpyp) November 14, 2021
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan