हा इतिहास हिंदूंपासून का लपवण्यात आला ?, याचे उत्तर आतापर्यंचे सर्वपक्षीय शासनकर्ते देतील का ? हा नरसंहार का आणि कुणी केला ?, हे आता तरी हिंदूंना सांगितले पाहिजे ! – संपादक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात आला, अशी माहिती प्रसिद्ध इतिहासकार कोनराड एल्स्ट यांनी येथे आयोजित ‘संस्कृती संसदे’त दिली. ‘या नरसंहरातून संपूर्ण जगाने धडा घेतला पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
पूरी दुनिया में 20 लाख यहूदियों को हिटलर द्वारा नरसंहार की 50 साल बादभी उनकी वैश्विक निंदा होती है👍
लेकिन बेल्जियम के इतिहासकार”कोनराड एलस्ट”कहते हैं
पिछले 500 सालों में मुगलो द्वारा 10 करोड़ हिंदुओं का नरसंहार किया गया😢
पर उसकी कोई चर्चा नहीं😢
उसकी निंदा आलोचना होनी चाहिए😢 pic.twitter.com/nhs6JhkdTX— भारत (@rakesh_bstpyp) November 14, 2021
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !