संघाचे स्वयंसेवक नक्षलवाद्यांप्रमाणे काम करत असते, तर बघेल यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते ! – संपादक

भोपाळ (मध्यप्रदेश) – छत्तीसगडचे रा.स्व. संघाचे लोक वेठबिगार्यांप्रमाणे (जुलमाखाली अथवा अनास्थेने, तसेच कोणतेही मोल न घेता काम करणार्यांप्रमाणे) आणि नक्षलवाद्यांप्रमाणे काम करतात. राज्यात १५ वर्षांच्या भाजपच्या सरकारच्या काळात कोणतेही विकास काम झाले नाही. आता येथील संघवाल्यांचे काहीही चालत नाही, तर सर्व नागपूरमधून संचालित होते, अशी टीका छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. त्यावर भोपाळमधील भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांनी संघाचे समर्थन करतांना ‘आज हिंदू आणि भारत देश हे संघामुळेच सुरक्षित आहेत’, असे म्हटले. खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांच्या या विधानावर काँग्रेसने टीका करतांना हा भारतीय सैन्याचा अवमान असल्याचे म्हटले आहे.
कांग्रेस शासित छत्तीसगढ़ के CM भूपेश का संघ को लेकर विवादित बयान, संघ की तुलना माओवादियों से की@bhupeshbaghel@INCChhattisgarh@RSSorghttps://t.co/3WCrtf2bkZ
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) October 13, 2021
भूपेश के बयान पर साध्वी प्रज्ञा का पलटवार ….. कहा- आज देश सुरक्षित है तो इसका श्रेय RSS@bhupeshbaghel@SadhviPragya_MP@RSSorg
https://t.co/qGEAK3aN0u— Sudarshan News (@SudarshanNewsTV) October 14, 2021
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !