
मुंबई, ७ जुलै – आघाडी सरकारने खासगी आस्थापनांना लाभ पोचवण्यासाठी महाबीजला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू दिले नाही. याचा लाभ खासगी बियाणे आस्थापनांना मोठ्या प्रमाणात झाला असून या काळात शेतकर्यांची मोठी लूट झाली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते प्रतिरूप विधानसभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘विमा आस्थापनांचे आघाडी सरकारशी साटेलोटे असून या आस्थापनांनी सरकारला ‘लॉलीपॉप’ दिला आहे. आमच्या सरकारने शेतकर्यांना पिकविम्याचा ११२ टक्के लाभ मिळवून दिला होता, तर या सरकारने केवळ १८ टक्के लाभ मिळवून दिला.’’
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक