
मुंबई, ७ जुलै – आघाडी सरकारने खासगी आस्थापनांना लाभ पोचवण्यासाठी महाबीजला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू दिले नाही. याचा लाभ खासगी बियाणे आस्थापनांना मोठ्या प्रमाणात झाला असून या काळात शेतकर्यांची मोठी लूट झाली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते प्रतिरूप विधानसभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘विमा आस्थापनांचे आघाडी सरकारशी साटेलोटे असून या आस्थापनांनी सरकारला ‘लॉलीपॉप’ दिला आहे. आमच्या सरकारने शेतकर्यांना पिकविम्याचा ११२ टक्के लाभ मिळवून दिला होता, तर या सरकारने केवळ १८ टक्के लाभ मिळवून दिला.’’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !