
कोल्हापूर – राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असून कोल्हापूर जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह १६ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये सरासरी ५० पिशव्या रक्तदान होते. लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनीही लस घेण्यास प्रारंभ केल्याने रक्ताचा पुरवठा आणखी अल्प होण्याची दाट शक्यता आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !