कोल्हापूर – राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असून कोल्हापूर जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह १६ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये सरासरी ५० पिशव्या रक्तदान होते. लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनीही लस घेण्यास प्रारंभ केल्याने रक्ताचा पुरवठा आणखी अल्प होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा !
नूतन लेख
- मिठगवाणे (ता. राजापूर) येथील श्रमिक पतसंस्था फोडून १ कोटी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी
- रत्नागिरी येथील सीए शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
- ‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून चिपळूण येथील प्रशांत यादव यांचा होणार सन्मान !
- आपत्तीविरोधात लढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडून २ दिवसांचे प्रशिक्षण
- शरद पवार धर्मनिरपेक्ष नव्हेत, संधीसाधू आहेत ! – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
- वेदगंगा नदीत ४ जण बुडाले !