
नवी देहली – एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० मासांच्या म्हणजे दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद झाली आहेत. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने त्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एम्.सी.ए.ने) दिली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देहलीमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ सहस्र ३९४ उत्तरप्रदेशमध्ये १ सहस्र ९३६, तमिळनाडूमध्ये १ सहस्र ३२२, महाराष्ट्रात १ सहस्र २७९ आणि कर्नाटकमध्ये ८३६ आस्थापने बंद पडली.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस