
कणकवली – नगरपंचायतीमध्ये होणार्या विरोधामुळेच भाजी मंडईच्या उभारणीच्या कामाला विलंब होत आहे. कणकवली शहरातील अनेक भूमींचे आरक्षण निधीअभावी नगरपंचायतीला विकसित करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन ग्लोबल असोसिएटने केले आहे. कणकवली नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत भाजी मंडईप्रश्नी ग्लोबल असोसिएटने फसवणूक केली असल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला होता. हा आरोप ग्लोबल असोसिएटने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे फेटाळले आहेत.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री