प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढून गावकर्यांना वाघांच्या दहशतीपासून मुक्त करावे !

वणी (यवतमाळ), २२ डिसेंबर (वार्ता.) – वणीजवळील ५ कि.मी. अंतरावरील भालर शिवारात वाघाने २ जनावरे ठार केल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गावकरी यांच्यामध्ये वाघाची दहशत पुष्कळ वाढली आहे. ‘वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वाघावर नियंत्रण आणावे’, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तेथे ३ बछड्यांसमवेत असणारी एक वाघीण पुष्कळ आक्रमक आहे, अशी चर्चा आहे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !