प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढून गावकर्यांना वाघांच्या दहशतीपासून मुक्त करावे !

वणी (यवतमाळ), २२ डिसेंबर (वार्ता.) – वणीजवळील ५ कि.मी. अंतरावरील भालर शिवारात वाघाने २ जनावरे ठार केल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गावकरी यांच्यामध्ये वाघाची दहशत पुष्कळ वाढली आहे. ‘वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वाघावर नियंत्रण आणावे’, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तेथे ३ बछड्यांसमवेत असणारी एक वाघीण पुष्कळ आक्रमक आहे, अशी चर्चा आहे.
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत