
मुंबई – अमली पदार्थविरोधी कारवाईच्या अन्वेषणात कुचराई केल्याप्रकरणी शासकीय अधिवक्ता अतुल सरपांडे आणि अन्य एक अधिकारी यांच्यावर अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
चित्रपटसृष्टीशी संबंधित करिश्मा प्रकाश, अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर अमली पदार्थविरोधी पथकाने धाड टाकली. या वेळी अमली पदार्थांसह त्यांना अटक करण्यात आली; मात्र सुनावणीच्या वेळी अधिवक्ता अतुल सरपांडे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना आणि अन्य एक अधिकारी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !