नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचे प्रकरण
विमानतळाचे नामकरण हा सरकारचा धोरणात्मक निर्णय !

नवी मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याच्या मागणीची याचिका फेटाळली. ‘विमानतळ नामकरण हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे’, असे न्यायालयाने म्हटले.
Naming an airport is a policy decision of the government!
SC dismisses petition seeking renaming Navi Mumbai International Airport after ‘D.B. Patil’.#SupremeCourt #AviationNews pic.twitter.com/kMqiDxIR9v
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
अधिवक्ता विकास पाटील यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. ‘विमानतळाला कोणते नाव द्यायचे, हा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले. याचिका फेटाळतांना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सरकार आणि प्राधिकरण यांच्याकडेच पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !