
नाशिक – येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त चालू असलेली विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्णत्वास येतील, असे आश्वासन जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजवंदन समारंभात ते बोलत होते.
कुंभपर्वासाठीच्या विकासकामांविषयी नागरिकांची गैरसोय होत आहे; मात्र पुढील २५ ते ३० वर्षांच्या नियोजनासाठी ही कामे तितकीच महत्त्वाची आहेत. ही सर्व कामे होत असतांना ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक करण्यासाठी अन् देशात ‘मॉडेल’ (प्रातिनिधीक) शहर म्हणून निर्माण करण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ राबवण्यात येत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक