स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही परदेशी चाहते, साहाय्यक आणि समर्थक !
सावरकरांवर टीका करणारे साम्यवादी आणि सावरकरद्वेषी त्यांना साहाय्य करणाऱ्या विदेशी समर्थकांचा भाग जाणून घेतील का ?
सावरकरांवर टीका करणारे साम्यवादी आणि सावरकरद्वेषी त्यांना साहाय्य करणाऱ्या विदेशी समर्थकांचा भाग जाणून घेतील का ?
साहित्याच्या सर्वच प्रांतात साहित्य निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतीप्रवण करणारे आहेत.
चीनच्या आक्रमणाच्या वेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेकडून विमाने आणि पायलटही मागवले. यावरून नेहरू यांची देशाच्या संरक्षणाविषयीची आस्था (?) दिसून येते. नेहरू यांनी ब्रिटिशांची ‘बी टीम’ म्हणून काम केले, असे गंभीर वक्तव्य भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे २०२२ या कालावधीत प्रतिदिनची लेखमाला…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले.
खरेतर सावरकर यांच्या विरोधकांची पोटदुखी ही ते अंदमानातून जिवंत सुटून आले हीच असावी. ते अंदमानातच मेले असते, तर हिंदुत्ववाद इत्यादी भानगड उद्भवली नसती आणि त्यांचे अन् काँग्रेसी नेत्यांचे दात घशात घालणारा माणूस उरला नसता; पण तसे झाले नाही. हाच राग असावा, दुसरे काय ?’
‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांचे मोठे योगदान आहेच; पण ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांचेही योगदान आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते.
ही व्याख्या लागू होते केवळ अन् केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आणि यांनाच. याचा अर्थ सावरकर कुटुंबियांचा त्याग अल्प होता असे नव्हे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होते !
हिंदुस्थानात आम्हा हिंदूंचे पूर्वज सहस्रो वर्षे राहिले अन् नांदले. आमची पवित्र स्थाने याच भूमीत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान ही केवळ आमची ‘निवासभूमी’ नसून ‘पुण्यभूमी’ही आहे. आम्हाला मानाने जगायला नि मरायलाही जगाच्या पाठीवर या देशाबाहेर स्वत:ची अशी दुसरी भूमी नाही.
या हत्येमध्ये येनकेन प्रकारेण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गोवून हिंदुत्ववाच्या वाढत्या चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग तत्कालीन नेहरू शासनाने बांधला होता !