धर्मरक्षण करा !

धर्मरक्षण करा !

‘धर्मरक्षण केल्यास स्वतःचे रक्षण होते, हे लक्षात घ्या !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

जनतेसाठी काही न करणार्‍यांना शासनकर्ते म्हणून निवडून देणारी जनताच सद्य:स्थितीला कारणीभूत आहे !

‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कोणत्याही संकटाच्या वेळी, उदा. येणार्‍या आपत्काळात साधना न करणार्‍या केवळ ‘जन्महिंदूंना, अगदी कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही देव वाचवील’, अशी आशा करू नका.

भाषेच्या विकासाबाबत शासनकर्त्यांचा नाकर्तेपणा !

भाषेच्या विकासाबाबत शासनकर्त्यांचा नाकर्तेपणा !

आपल्याला भाषेचा विकास करण्यासाठी कोणत्याही स्तरावरील आर्थिक पाठबळाची आवश्यकता नसते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्‍या जनतेला राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्‍या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तिसर्‍या महायुद्धात जिवंत रहाण्यासाठी जे लायक असतील, त्यांना देव जिवंत ठेवील, इतरांना नाही; म्हणून ‘कोण जिवंत राहील आणि कोण नाही ?’, याचा विचार करू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताच्या दुरवस्थेला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काहीच न करणारे उत्तरदायी आहेत. त्यांना ईश्वर योग्य ती शिक्षा करणारच आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ

वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ

वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ‘एरव्ही कधीही देवाची आठवण न येणार्‍यांना अशा वेळी देवाची आठवण होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्यसंपन्नच असेल.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे एका गायीच्या रक्षणासाठी प्राणांचाही त्याग करणारे हिंदूंचे पूर्वज, तर कुठे लाखो गायींना कत्तलखान्यात पाठवणारे आजचे हिंदू !’