संतांची महती !
‘डॉक्टर, वकील, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘डॉक्टर, वकील, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता.
कोणत्याही संकटाच्या वेळी, उदा. येणार्या आपत्काळात साधना न करणार्या केवळ ‘जन्महिंदूंना, अगदी कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही देव वाचवील’, अशी आशा करू नका.
आपल्याला भाषेचा विकास करण्यासाठी कोणत्याही स्तरावरील आर्थिक पाठबळाची आवश्यकता नसते.
डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्या जनतेला राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !
‘तिसर्या महायुद्धात जिवंत रहाण्यासाठी जे लायक असतील, त्यांना देव जिवंत ठेवील, इतरांना नाही; म्हणून ‘कोण जिवंत राहील आणि कोण नाही ?’, याचा विचार करू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारताच्या दुरवस्थेला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काहीच न करणारे उत्तरदायी आहेत. त्यांना ईश्वर योग्य ती शिक्षा करणारच आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ‘एरव्ही कधीही देवाची आठवण न येणार्यांना अशा वेळी देवाची आठवण होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्यसंपन्नच असेल.’