जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल ! – गृहमंत्री अमित शहा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले. विधेयकावरील चर्चेवेळी विरोधी पक्षांनी यावर काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना शहा यांनी वरील घोषणा केली.

३७० कलम हटवल्याने जम्मू-काश्मीरमधील पीडित लोकांना घटनात्मक अधिकार मिळाले ! – जस्टीस डिलेड बट डिलिव्हर्डचे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह

३७० कलम हटवल्याने येथील दलित, महिला, गुरखा, पश्‍चिम पाकिस्तानमधील निर्वासित आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील स्थलांतरितांना न्याय मिळाला आहे.

जिहादी आतंकवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्या अभद्र आघाडीचे नवी देहली प्रयोगकेंद्र ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, नवी देहली

देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ?

काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम राष्ट्रीय शक्ती करतील ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रविघातक शक्तींसमवेतच्या युतीत काँग्रेस सहभागी होत आहे. ‘आम्ही विघटनवाद्यांना समवेत घेऊन चर्चा करू’, ‘काश्मीर पाकमध्ये गेले पाहिजे’ अशी मागणी करणार्‍यांसमवेत काँग्रेस उभी आहे….