परिस्थिती आनंदाने स्वीकारून गुरुसेवा गतीने करण्याचा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी निर्माण केलेला आदर्श !

दैवी प्रवास म्हणजे पूर्णतः वर्तमानकाळात रहाणे ! सप्तर्षी केव्हा कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यास सांगतील, हे कोणालाच माहिती नसते.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वामुळे त्‍यांचा देह आणि वाहन यांत झालेले वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाच्‍या संदर्भात नाडीपट्टीमध्‍ये सप्‍तर्षींनीही गौरवोद़्‍गार काढले आहेत. या लेखाद्वारे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वाविषयीच्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय पादुकांचे वाराणसी सेवाकेंद्रात आगमन झाल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती 

वाराणसी सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय गुरुपादुकांचे आगमन झाले. त्या वेळी येथील साधकांना आलेल्या अनुभूती . . .

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या सांगली येथील ‘सदानंद’ या निवासस्थानाचे दर्शन घेतांना अन् त्यांच्या नावाची पाटी काढतांना आलेल्या अनुभूती

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांचा मार्गशीर्ष शुक्ल नवमी या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधकाला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सतत उत्साही, आनंदी आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे चि. अतुल बधाले अन् प्रेमळ आणि हसतमुख असणार्‍या चि.सौ.कां. पूजा नलावडे

गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभ विवाह आहे. त्या निमित्ताने . . .

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले लक्ष्मी-कुबेर पूजन !

सर्व साधकांवर श्री महालक्ष्मीदेवीची कृपा रहावी, अलक्ष्मीचा (निर्धनतेचा) परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी, यासाठी सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १५.१०.२०२२ या दिवशी लेण्याद्री येथील गिरिजात्मजाचे दर्शन घेतले.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतले.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरचा विघ्नेश्वर यांचे दर्शन घेतले.

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !

अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृकतेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात.