उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे.

साधकांना भावगंगेचे अमृतपान करणारे राष्ट्रीय भाववृद्धी आणि भक्ती सत्संग !

भावसत्संगांनी काय दिले नाही ? साधकांना देवाचे अस्तित्व अनुभवण्यापासून दूर नेणाऱ्या अहंचा लय करण्यासाठी प्रेरित केले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील मगावरील स्टीलच्या झाकणावर पडलेला सूर्यप्रकाश मोरपिसाच्या आकाराप्रमाणे परावर्तित होणे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

सूर्यप्रकाश देवघराच्या मागच्या बाजूच्या लाकडी पार्श्वभूमीवर परावर्तित झाल्यावर मोरपिसाच्या आकाराप्रमाणे दिसला. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

भावाचे प्रकार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप भाव !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली जाते, तिच्यातही अध्यात्मातील ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या नियमानुसार साधना करतात.

शिष्यभाव

भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.

गोपीभाव !

‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !

विविध दैनंदिन कृती करतांना ठेवलेला भाव !

‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो….

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.

भाववृद्धीसाठी करावयाच्या प्रार्थना

१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.
२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.