अध्यात्मात असामान्य असणारी दैवी बालके !
अल्प वयातच व्यवहारातील विविध क्षेत्रांमध्ये निपुण असलेल्या अनेक मुलांची उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत.
अल्प वयातच व्यवहारातील विविध क्षेत्रांमध्ये निपुण असलेल्या अनेक मुलांची उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत.
भाव म्हणजे ईश्वराला जाणून घेण्याची जिवात असलेली तीव्र तळमळ. भाव म्हणजे ईश्वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून अंतःकरणात निर्माण झालेला ओलावा.
प्रभु श्रीरामांवर हनुमंताची अपरंपार आणि दृढ निष्ठा होती. स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य, स्वतःचा प्रभाव हा सगळा प्रभु श्रीरामांच्या कृपेचाच परिणाम आहे, ही सगळी रामकृपाच आहे, अशी हनुमंताची पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळेच तो स्वतःला श्रीरामप्रभूंचा नम्र सेवक समजतो.
‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । आपने हमे जो अपना लिया । आपकी कृपा से जो भिगो दिया, धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ या ओळी प्रत्येक साधकाला मनातल्या मनात २ वेळा म्हणायला सांगितल्या. त्यानंतर सगळ्यांना सामूहिकरित्या या २ ओळी म्हणायला सांगितल्या आणि दोन्ही वेळेस काय जाणवले, ते सांगायला सांगितले.
वर्ष १९९५ पासून श्रीमती मधुमालती नाईक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांच्या प्रथम आवृत्तीपासूनच त्यांचे वितरण करणे, प्रदर्शन कक्ष लावणे’, अशा सेवांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत.
पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि ‘त्यांची अपार कृपा कशी कार्य करते ?’ हे या साधनाप्रवासातून पहाणार आहोत.
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची वर्धा येथील साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.
गुरुदेवांचा सत्संग संपल्यानंतर माझे ध्यान लागून माझे मन निर्विचार स्थितीत गेले. या सत्संगाचा मला आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला. मला साधना आणि सेवा यांसाठी एक नवीन ऊर्जा मिळाली.
रथोत्सवात सर्व देवता, ऋषिमुनी आणि प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे दिसणे अन् त्यांनी पुष्पवृष्टी करणे…..
नाही हे रक्ताचे नाते । नाही हे ओळखीचे नाते ।।
आहे सर्वांत सक्षम असे नाते । हे केवळ गुरुबंधुत्वाचे नाते ।। १ ।।