बनावट औषधांपासून सावधान !
सीलबंद खाद्य उत्पादनातील रसायनांचा वापर; शेतमालावर होणारी रासायनिक फवारणी; फळे, भाज्या लवकर पिकवण्यासाठी केलेली रासायनिक प्रक्रिया, वाढते प्रदूषण, हवामानातील अनियमितता..
सीलबंद खाद्य उत्पादनातील रसायनांचा वापर; शेतमालावर होणारी रासायनिक फवारणी; फळे, भाज्या लवकर पिकवण्यासाठी केलेली रासायनिक प्रक्रिया, वाढते प्रदूषण, हवामानातील अनियमितता..
‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘विठूरायाविना मला आहे तरी कोण… सर्वांचा धनी तोच आहे.’ धाराशिवमधील एका गावातील ८५ वर्षीय आजी लिंबा वाघे यांचे हे बोल मनाला निश्चितच भावतात.
सर्व गुन्ह्यांमध्ये मुसलमान असतात पहिल्या क्रमांकावर ! ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘आपण काय करू शकतो ?’ या मानसिकतेमुळे हिंदू निष्क्रीय रहातात. संघटन करण्यासाठी हिंदू त्यांचा वेळ द्यायला सिद्ध नसेल, तर तो आत्मघात ठरणार, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे.
अपघात टाळण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची दृष्ट काढणे, प्रार्थना करणे, गाडीत नामजपाच्या पट्ट्या लावणे आदी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणेही क्रियमाणच आहे. क्रियमाण वापरून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर अपघातांचे प्रमाण निश्चितच न्यून करता येईल !
सर्वच संतांनी जीवनात कितीही घनघोर संकट आले, तरी ‘मी भगवंताचा आणि भगवंत माझा’ याच उत्कट भावाने त्यांनी भगवंताला आळवले. सखुबाईंसाठी आला, तसा भगवंत आपल्यासाठीही का धावून येणार नाही ?; परंतु त्याला भेटण्याची उत्कटता आपल्यात निर्माण करायला हवी !
आत्महत्या ! सध्या विद्यार्थी परीक्षेच्या ताणाला सामोरे जाऊ शकत नाहीत. असे का होते ? सर्वकाही सहज मिळत गेल्याने मुलांना ‘संघर्ष काय असतो ?’, हेच ठाऊक नसते. अशी मुले जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरी जाऊ शकत नाहीत.
देहलीकरांची संकुचित वृत्ती ‘आपणही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, उद्या ही वेळ स्वतःवरही येऊ शकते’, हे विसरला आहे !
‘लव्ह जिहादच्या या भयंकर संभाव्य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्यापासून रक्षण करण्याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !
हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्याची वाटचाल केली, तर या नात्यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्ठता टिकून राहील. या भक्कम नात्याच्या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !