माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला !

लव्ह, लँड, योग, हलाल, इतिहास या जिहादांच्या जोडीला त्यात ‘ड्रेस’ जिहादची भर पडणे भारतासाठी धोकादायक !

‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा !

‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करणार्‍या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. ‘प्रत्येक लहान कंत्राटावर आम्ही लक्ष ठेवू शकत नाही’, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

श्री महालक्ष्मीदेवी शक्तीपिठ आणि पर्तगाळी मठाचा स्नेहबंध विविध सामाजिक उपक्रमांनी दृढ करू !  – श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

श्री महालक्ष्मीदेवी शक्तीपिठ आणि पर्तगाळी मठाचा स्नेहबंध भविष्यात शाळा, बालसंस्कारवर्ग, मठशाखा उभारणी यांसह विविध सामाजिक उपक्रमांनी दृढ करू, असे प्रतिपादन गोवा येथील ‘गोकर्ण पर्तगाळी मठा’चे २४ वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी केले.

मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘रन फॉर वोट लोकशाही दौड’ची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद !

मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ एप्रिलला घेण्यात आलेल्या ‘रन फॉर वोट लोकशाही दौड’मध्ये ६ सहस ३५९ नागरिक सहभागी झाले.

जागरण-गोंधळ धार्मिक विधीत अश्लीलता आणणार्‍या लोकांवर कारवाई करा !

महाराष्ट्रातील प्राचीन अशा जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केला असल्याची तक्रार ‘गोंधळी समाजसेवा संघटने’ने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

मद्याची अवैध वाहतूक : २ जणांवर गुन्हा नोंद

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात ५ एप्रिलला रात्री कारवाई केली.

चौकुळ येथे गवारेड्याच्या आक्रमणात एक जण घायाळ

तालुक्यातील चौकुळ गावातील सीताराम विश्राम गावडे (वय ८० वर्षे) यांच्यावर ५ एप्रिलला एका गवारेड्याने त्यांच्या घरानजीक आक्रमण करून त्यांना घायाळ केले.

डिचोली येथे ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्‍या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले.