बंगालमधील माणिकजंग येथील बांगलादेशाच्या सीमेवरील घटना

कोलकाता (बंगाल) – सीमा सुरक्षा दलाने ५०० ते ६०० बांगलादेशी नागरिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. माणिकगंज सीमेजवळ ही घटना घडली. घुसखोरीचा प्रयत्न करणार्या सर्व लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या उत्तर बंगाल फ्रंटियरच्या अधिकार्यांनी रोखले आणि बांगलादेशात परत पाठवले.
उत्तर बंगाल फ्रंटियरने एक निवेदन प्रसारित केले आहे की, बांगलादेशातून भारतीय सीमेकडे अल्पसंख्यांक लोकांची कुठलीही हालचाल नाही. जमलेल्या लोकांच्या मनात स्थानिक अशांततेची भीतीने होती. बांगलादेशी सैन्याने या व्यक्तींना त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले असून त्यांना त्यांच्या घरी परतण्यास प्रोत्साहित केले आहे.
बंगालमधील उत्तर दिनाजपूर, दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कूचबिहार या जिल्ह्यांना व्यापणार्या एकूण ४ सहस्र ९६ कि.मी. लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेपैकी ९३२.३९ कि.मी. लांबीच्या सीमेचे रक्षण सीमा सुरक्षा दलाच्या उत्तर बंगाल फ्रंटियरकडून केले जाते.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण