
भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते. भारतात निवडणुका चालू झाल्यापासून मतदानाची टक्केवारी वाढत आहे. असे असले, तरी आपण अजून ७० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा पल्लाही गाठलेला नाही, हे धक्कादायक वास्तव आहे. वर्ष २०१९ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक, म्हणजे ६७.४ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत जगभरातील सर्वाधिक म्हणजे ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत. आता कोणत्या वर्षी किती टक्के मतदान झाले, ते पाहूया.

(साभार : निवडणूक आयोग)
FATF Vice Presidency : विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या उपाध्यक्षपदी निवड !
Jamaat E Islami Protest : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर ‘जमात-ए-इस्लामी’कडून मोर्चा काढून आक्रमण करण्याचा प्रयत्न
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटणे आणि भारताने घ्यावयाचा धडा !
युद्ध संपवण्यामागील अमेरिकेची अस्वस्थता !