
भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते. भारतात निवडणुका चालू झाल्यापासून मतदानाची टक्केवारी वाढत आहे. असे असले, तरी आपण अजून ७० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा पल्लाही गाठलेला नाही, हे धक्कादायक वास्तव आहे. वर्ष २०१९ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक, म्हणजे ६७.४ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत जगभरातील सर्वाधिक म्हणजे ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत. आता कोणत्या वर्षी किती टक्के मतदान झाले, ते पाहूया.

(साभार : निवडणूक आयोग)
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
कारगिल : एक संहारक यशोगाथा !
…आता पंजाब आणि कर्नाटक येथील शिक्षणमंत्र्यांच्याही त्यागपत्राची मागणी करतील (?)
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh