निधर्मीवादी कधी असे बोलतात का ?

फलक प्रसिद्धीकरता

केवळ ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हटल्याने प्रगती होणार नाही. शिक्षण अधिक आवश्यक आहे, असा घरचा अहेर देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांनी येथे मुसलमानांना दिला.

अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/731462.html