
नवी देहली – ओला दुष्काळ, पूरग्रस्त, पावसाळ्यातील हानी आदी आपत्तींसाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक राज्याला आपत्ती निवारण निधी दिला जातो. यंदा महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशला ८१२ कोटी, ओडिशाला ७०७.६० कोटी आणि गुजरातला ५८४ कोटी रुपये निधी मिळाला आहे. गोव्याला ४.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे.
Ministry of Finance: Maximum fund of Rs 1420 crores released to Maharashtra for disaster response https://t.co/8vbpvFFpUf
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) July 12, 2023
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता