
कोल्हापूर – ३ जुलैला असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून २ जुलैला अक्कलकोट, गाणगापूर, नाणीज, आदमापूर, नृसिंहवाडी, जोतिबा येथे जाण्यासाठी जादा बसगाड्यांची सोय केली आहे. ३० ते ४० पेक्षा अधिक प्रवासी असल्यास त्यांना अधिक गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील, याची प्रवासी आणि भाविक यांनी नोंद घ्यावी, असे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापकांनी कळवले आहे.
गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक
गुरुस्तवन भावांजली
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री