
अमरावती, २४ जून (वार्ता.) – नांदेड येथे गोरक्षकांवर कसायांकडून झालेल्या आक्रमणामध्ये एक गोरक्षकाची हत्या झाली आणि बाकी गोरक्षक गंभीर घायाळ झाले. राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते. त्यामुळे या आक्रमणाची तात्काळ विशेष पथक नेमून चौकशी करावी, मृत्यू झालेल्या गोरक्षकांच्या कुटुंबाला साहाय्यता द्यावी, तसेच गोहत्याबंदी कायद्याचे कठोर पालन होण्यासाठी उपाययोजना काढावी, यासाठी अमरावती येथे बजरंग दल, अचलपूर विभागाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !