
मी वाराणसी आश्रमात सेवा करते. काही कालावधीसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास होते. एकदा मी अन्नपूर्णादेवीला नमस्कार करून प्रार्थना केली, ‘हे जगदंबे, तुझ्या महाप्रसादातील सर्व पदार्थ मला खाता येऊ देत.’ त्या वेळी ‘माझ्या पायांखालील भूमी वर-खाली होत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णादेवी (पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर) माझ्यासमोर उभ्या होत्या. त्या वेळी मला वाटले, ‘पू. रेखाताईंच्या माध्यमातून अन्नपूर्णामाता सर्वांकडून अविरतपणे कार्य करवून घेण्यासाठी उभी आहे.’ मला पू. रेखाताई यांच्यात अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवले. ‘पू. रेखाताईंच्या कृपाशीर्वादाखाली नाही, तर साक्षात् अन्नपूर्णामातेच्या कृपाशीर्वादाखाली येथील सर्व साधक वावरत असतात’, याची मला प्रचीती आली.
– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (१३.२.२०२२)
|
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे