
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केल्यानंतर आपले दायित्व वाढते. छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही, तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात् करावे लागतील, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी येथील बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलतांना मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या लाभासाठी करत आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६