वीरसेनेची खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !
गावकर्यांच्या मागणीकडे प्रशासन लक्ष देईल का ? – संपादक

पालघर – जिल्ह्यातील घोडमाळ (वाडा) गावापासून ते नदीपर्यंतचा रस्ता गेल्या २१ वर्षांपासून दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावकर्यांची पुष्कळच गैरसोय होत आहे. रस्ता कच्चा असल्यामुळे वाहनेसुद्धा गावात येण्यास त्रास होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर महिलांना, लहान मुलांना पुष्कळ त्रास होत आहे. लोकांना कामावर जाण्यासाठी रोजच तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याची दुरवस्था एवढी आहे की, जनावरेसुद्धा चालता चालता पडतात. तरी या गंभीर परिस्थितीचा आणि सामान्य जनतेचा विचार करून हा रस्ता तात्काळ खडीकरण अन् डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे वीरसेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी केली आहे.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर