
सांगली, १ जून – सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार्या कोयना धरणात सध्या केवळ २९.१९ ‘टि.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातीलच पाण्यावर अवलंबून असणार्या कृष्णा नदीने सांगलीत पाण्याचा तळ गाठला असून आयर्विन पूल येथे पाणीपातळी केवळ १० फूट आहे. सर्वजण आता पावसाच्या प्रतिक्षेत असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास गंभीर पाणी संकटाला सामोरे जावे लागू शकते. याच समवेत वारणा धरणात १४.३१ ‘टी.एम्.सी.’ इतका पाणीसाठा आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !