सांगली, १ जून – सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार्या कोयना धरणात सध्या केवळ २९.१९ ‘टि.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातीलच पाण्यावर अवलंबून असणार्या कृष्णा नदीने सांगलीत पाण्याचा तळ गाठला असून आयर्विन पूल येथे पाणीपातळी केवळ १० फूट आहे. सर्वजण आता पावसाच्या प्रतिक्षेत असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास गंभीर पाणी संकटाला सामोरे जावे लागू शकते. याच समवेत वारणा धरणात १४.३१ ‘टी.एम्.सी.’ इतका पाणीसाठा आहे.
कोयना धरणात केवळ २९.१९ ‘टी.एम्.सी.’ पाणीसाठा
नूतन लेख
- पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !
- मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्याची कोयत्याने १६ वार करून हत्या !
- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातून १९ जण हद्दपार !
- विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग, महापालिका क्षेत्र अध्यक्ष, भाजप
- खडकवासला कालव्यातून विनाअनुमती पाणी उपसा करणार्या ३ शेतकर्यांवर कारवाई !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महायुतीच्या उमेदवारांना विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही ! – मनसे; मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार !…