सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

‘वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही, तर ईश्वरी नियोजनानुसार अगदी वेळेवर (योग्य वेळेतच) मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
म्हणून मंदिरांचे सरकारीकरण नको !
शिकण्याच्या वृत्तीचा हा ही लाभ !
फळाची अपेक्षा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !