ठाणे, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ सोमता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून जेवणाचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर
पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर
नूतन लेख
- पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन
- कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी !
- पंढरपूर येथील विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून चालू होणार !