प्रवासी किरकोळ घायाळ

सावंतवाडी – घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते. अपघाताची माहिती समजताच असनिये आणि घारपी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थी आणि इतर प्रवासी यांना गाडीतून बाहेर काढले. या अपघातात बसचालकासह विद्यार्थी, घारपी येथील काही प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. घायाळांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद