प्रवासी किरकोळ घायाळ

सावंतवाडी – घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते. अपघाताची माहिती समजताच असनिये आणि घारपी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थी आणि इतर प्रवासी यांना गाडीतून बाहेर काढले. या अपघातात बसचालकासह विद्यार्थी, घारपी येथील काही प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. घायाळांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले.
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !
‘वन्दे मातरम्’च्या इतिहासावर सहयोगी संपादक सिद्धराम पाटील यांचे १४ जूनला व्याख्यान !
Supreme Court : गृहिणी या राष्ट्रनिर्मात्या ! – सर्वाेच्च न्यायालय