इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. ईश्वराकडून प्रक्षेपित होणार्या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानात ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानात १० टक्के असते. कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.
आंब्याच्या पानाचे महत्त्व
नूतन लेख
छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !
मूळ समस्या आणि अंतिम उपाय !
हिंदूंना ‘सनातन म्हणजे काय ?’ हे जोपर्यंत मंदिरांतून शिकवले जाणार नाही, तोपर्यंत धर्मांतर होत राहील !
अंघोळ करूनच का अन्न शिजवावे ?
आजपासून सोलापूर येथे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या सामाजिक कीर्तनमालेस प्रारंभ !
बंदीवानांना धर्मशिक्षण द्या !