इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. ईश्वराकडून प्रक्षेपित होणार्या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानात ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानात १० टक्के असते. कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.
आंब्याच्या पानाचे महत्त्व
नूतन लेख
संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?
Muharram by Hindus : कर्नाटकातील कुष्टगी तालुक्यातील मुसलमान नसलेल्या गावांत हिंदूंकडून साजरा केला जात आहे मोहरम !
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस – सत्र : अधिवक्त्यांचे नायायालयीन कार्य आणि संघर्ष
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्कृतीचे पूनर्जीवन
धर्मशिक्षणवर्गामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट
मनानुसार साधना करणारे हिंदू ?