नवी देहली – ‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मारतम्’ जर दोन्ही एकाच वेळी सादर केले गेले, तर आधी ‘वन्दे मातरम्’ आणि नंतर ‘जन गण मन’ लावले जाईल. ज्या राज्यांमध्ये राज्यगीतही आहे, तिथेही ठरलेल्या क्रमाने पालन करावे लागेल, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिला. नियमांनुसार कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गीते गाणे किंवा वाजवणे आवश्यक आहे ?, हे आधीच ठरवले आहे, असे सरकारने म्हटले आहे.

इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप
‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश !
ठाणे येथे सडलेल्या अन्नसाठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड !
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींच्या केलेल्या निर्दाेष मुक्ततेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
उत्तरप्रदेश : ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्याला दोषीला २० वर्षांची शिक्षा