
मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुंबईत झालेल्या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवणे हेच सरकारचे मुख्य प्राधान्य असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. या विषयावर लवकरात लवकर ठोस मार्ग काढणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या महत्त्वाच्या बैठकीत सीमाभागातील मराठी रहिवाशांना कायदेशीर साहाय्य देण्यासह हा लढा अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयामध्ये लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !