‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह ?
नदी प्रदूषणावरून नाना पटोले विधानसभेत आक्रमक !

आळंदी (पुणे) – आषाढी वारी जवळ आलेली असतांनाच आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात रासायनिक सांडपाण्यामुळे पांढरा शुभ्र फेस साचला आहे. यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत, ‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नदीत रसायन सोडणार्या दोषी उद्योगांवर काय कारवाई करणार ? आणि लाखो वारकर्यांच्या सुरक्षेसाठी काय योजना आहे ? असे प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी या विषयावर तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.
आळंदी ते पंढरपूर अशी २२५ किलोमीटरची ‘धाव वारी’ यशस्वी !
आषाढी वारीसाठी आळंदी नगरी सज्ज !
वारकर्यांच्या साहाय्यासाठी ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’च्या वतीने ‘वारी हेल्पलाईन’ !
आषाढी वारीमध्ये प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा
कोल्हापूर येथील उद्योजिका आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा वाडीकर ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्काराने सन्मानित
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री