
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर सध्या तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. याचा परिणाम वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यावर दिसून येत आहे. वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ‘कास पठार समिती’ आणि वन विभाग यांनी पुढाकार घेत कास परिसरात ४० ते ५० पाणवठे निर्माण केले आहेत.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव