कार्तिक वारी पूर्ववत् करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे निवेदन !

कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ते सर्व निर्बंध शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असणारी कार्तिकी वारी सध्या पूर्ववत् चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन…

सामाजिक माध्यमावर तरुणीची अपकीर्ती करणार्‍या पंजाबच्या तरुणास अटक !

आजच्या तरुण पिढीवर सामाजिक माध्यमांची भुरळ आहे; मात्र त्यांचा अनिर्बंध आणि अविचारी वापर यांमुळे नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याविषयी पालक आणि समाज यांनी सजग होणे आवश्यक आहे.

पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र’ संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी ही निवड केली आहे.

अजित पवार चोरीची मालमत्ता परत करणार का ? – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे. याविषयीचे कागदोपत्री पुरावे मी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), उच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) यांच्याकडे देणार आहे.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे भाविकांनी सशुल्क दर्शनाकडे पाठ फिरवली !

नवरात्रोत्सवाच्या तिसर्‍या-चौथ्या दिवशी, म्हणजेच ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार पूजा भाविकांसाठी खुली होती.

उजनी धरणातून कालव्याद्वारे भीमानदीत ५ सहस्र क्युसेक्स पाणी सोडले !

पाणी सोडल्याने भीमानदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ९८० शाळा चालू !

राज्यशासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ९८० शाळा चालू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असूनही मंदिर समितीने छुप्या पद्धतीने लोकांना दर्शनासाठी आत सोडले ! – गणेश लंके, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती

सरकारीकरण झालेल्या मंदिरात नियमांचा असाच फज्जा उडणार यात शंकाच नाही; म्हणून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे !

सोलापूरच्या चार हुतात्म्यांचे बलीदान हा देशगौरवाचा ठेवा ! – देवूसिंह चौहान, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री

राज्यमंत्री चौहान पुढे म्हणाले की, देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व त्यागाची भावना या हुतात्म्यांमध्ये होती.

‘गुलाब’ वादळामुळे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीपिकांची हानी !

मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्‍यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.