परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था, गातो तुझीच रे गाथा ।
हात जोडूनी तुझ्याच चरणी, ठेवितो मी माथा ॥ १ ॥
ज्यांच्या मार्गदर्शनाने घडले अनेक संत अन् सद्गुरु ।
भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टर हे गुरु ॥ १ ॥
पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे
सौ. कार्येकर यांनी हे स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी आणि गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.
‘पोरी, सुनेचे पाय धरलेस, तर काही वाईट वाटण्याचे कारण नाही. योग्य केलेस. पाय धरलेस ते तुझ्यात चांगुलपणा असल्याने. ते परमेश्वराचे पाय धरल्यासारखे झाले. पाय तिचे; पण पुण्य तुझ्याकडे आले आणि तिला आणखी अधोगती आली.’ – प.पू. आबा उपाध्ये
गुढीपाडवा आहे आनंदाचा दिवस हिंदूसाठी ।
तसेच तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणणार आहात ।
प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.
शिवरात्रि पर जन्म होने के कारण ।
उस शिव अंश को नाम मिला ‘शंभू’ ॥ १ ॥
जेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी समजले, तेव्हा ‘मला इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रयत्न करण्यास आरंभ केला.