श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग

‘वरीलपैकी काहीही करण्यास असमर्थ असल्यास पुढीलप्रमाणे श्राद्ध करावे’ – या सर्व प्रकारांवरून प्रतिवर्षी येणार्‍या श्राद्धादिवशी पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केले पाहिजे, त्याविना राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश असल्याचे लक्षात येते.

श्राद्धसंबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ? – असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे कसे ओळखावे ?

श्रद्धेने करतो ते श्राद्ध ! आपण श्रद्धेने केलेल्या श्राद्धाने पितरांना सद्गती मिळाली आहे का, हे ओळखण्याची काही लक्षणे या लेखातून जाणून घेऊ.

अतृप्त पृवाजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

एखादी व्यक्‍ती `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी’, अशी तीव्र तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा ! – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर, अमरावती

अमरावती येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते.

श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींच्या कह्यात जाऊन त्यांचे गुलाम झाल्याने अनिष्ट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते.

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळते, हे आपण ऐकले वा वाचले असते; परंतु सद्गती मिळण्यात नेमकी काय प्रक्रिया घडते, तसेच लिंगदेहाच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे श्राद्ध करावे कि नाही हे का अवलंबून असते, यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

तीर्थक्षेत्राच्या तुलनेत घरी श्राद्ध केल्याने होणारे लाभ

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.

नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.