नवरात्रीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’च्या वेळी टाळवादनाची सेवा करतांना साधिकेला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ झाला. प्रतिदिन होमानंतर आरतीच्या वेळी मला टाळ वाजवण्याची सेवा मिळाली. ती सेवा करत असतांना मला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. १. ‘होमाच्या ठिकाणी टाळ वाजवण्यापूर्वी मला ‘मन अस्वस्थ होणे, निरुत्साह आणि जडपणा जाणवणे’, असे त्रास होत होते. … Read more

साधकांनो, गुरुकृपेने मिळालेल्या सेवेच्या प्रत्येक संधीचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेऊन जीवनाचे सार्थक करा !

साधकाची स्वतःची या जन्मातील आणि पूर्वजन्मातील साधना असणे

भक्तीसत्संगामुळे साधिकेमध्ये झालेले सकारात्मक पालट !

आपल्यासाठी योग्य तेच गुरुदेव घडवणार आहेत. आपण केवळ शरण जाऊन आत्मनिवेदन करायचे आणि सगळे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे.

श्री. वाल्मिक भुकन

कोकिळेने जाणलेले श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील देवत्व आणि त्यांच्या दर्शनाने कोकिळेने व्यक्त केलेला आनंद !

कोकिळेला दैवी दर्शन होण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फिरायला जाण्याचे नियोजन अकस्मात् करणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिला नवरात्रीच्या वेळी आलेल्या अनुभूती !

आपल्या हातात काहीच नाही. एकदा आपण आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण केल्यावर देवच सर्वकाही करून घेतो. आपला समर्पणभाव पुष्कळ महत्त्वाचा आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नवनरसिंह यागाचे छोटे हवन करतांना आलेली अनुभूती

लक्ष्मी यंत्रातून प्रत्यक्ष अग्नीची ज्योत बाहेर पडतांना दिसत आहे, म्हणजेच नरसिंहाने मला सांगितले, ‘अगं, जेथे श्री म्हणजे लक्ष्मी आहे, तेथे अग्नीच्या ज्वाळांच्या रूपात मीसुद्धा आहे !’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवेसाठी दौर्‍यावर असतांना अडचणी आपोआप सुटणे

घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्‍चर्य वाटले. 

देवतांची तत्त्वे आकर्षित करू शकणार्‍या काही दैवी सुगंधी वनस्पती !

देवाने आपल्याला या दैवी वृक्षांच्या द्वारे अनेक सुगंध दिले आहेत. ‘त्याचा कधी आणि कसा उपयोग करायचा ?’, हेही ऋषिमुनींनी आपल्याला सांगितले आहे.

भक्ताच्या हाकेला तत्क्षणी धावून येऊन त्याच्या संकटाचे निवारण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

गुरुदेवा, तुम्हाला प्रार्थना केल्यावर २ मिनिटांतच ती माशी एकदम नाहीशी झाली आणि तुमच्या कृपेने पुढील अर्धा घंटा माझा नामजप एकाग्रतेने झाला.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चैतन्य मिळावे, यासाठी त्यांनी दिलेल्या साडीच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

एक-दीड मासानंतर माझ्या त्रासाची तीव्रता उणावली. तेव्हा मी ती साडी अंगावर पांघरण्याऐवजी डोक्याजवळ ठेवून झोपत असे. त्यामुळे मला शांत झोप लागायची.