रथयात्रा ही गुरुदेवांची, जीवन धन्य करणारी ।
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्सव (टीप) पहात असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. रथोत्सव पाहिल्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवन धन्य केले’, असे मला वाटले. त्यांच्याच कृपेने सुचलेल्या काव्यपंक्ती त्यांनीच लिहून घेतल्या आहेत. त्या पुढे दिल्या आहेत.