अहंशून्य, नम्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेले पंढरपूर येथील डॉ. श्रीपाद पेठकर !

त्यांच्याशी बोलण्यामुळे माझाही भाव जागृत झाला. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्यांच्यातील अहंशून्यता, नम्रता आणि प्रेमळ वृत्ती त्यांच्याशी बोलतांना मला जाणवत होती.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया राजंदेकर हिला आलेली चैतन्याची प्रचीती !

‘मला प.पू. गुरुदेवांना अनुभवायचे आहे आणि त्यांचे रूप माझ्या डोळ्यांमध्ये साठवायचे आहे’, अशी उत्कटता सत्संगाच्या वेळी माझ्या मनात अधून मधून निर्माण होत होती.

पाळधी (जळगाव) येथील श्री. विनोद शिंदे यांनी अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी केलेल्या सेवा आणि त्या संदर्भात आलेल्या अनुभूती

समस्त हिंदु बांधवांनी संपूर्ण गावाला त्या दिवशी समष्टी भक्तीचा आनंद घेता येण्यासाठी आपापल्या विभागातील मंदिरांचे दायित्व घेऊन एकाच वेळी संपूर्ण गावात आरती केली.

जळगाव येथील साधिका सौ. जयश्री पाटील यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी रामनाथी आश्रमात पोचल्यावर अनुभवलेली भावस्थिती !

साधक सेवा करत असतांना मला ‘प्रत्येक साधकाच्या अंतरात गुरुकृपेची पुष्कळ तळमळ आहे. ती तळमळ त्यांना सेवा करण्याचे बळ देत आहे’, असे वाटून पुष्कळ शिकायला मिळत होते.

एका शिबिराच्या वेळी  भावजागृतीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेली अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या आहेत आणि संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचे चैतन्य पसरले आहे.’

श्रीरामाच्या आरतीच्या वेळी पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी (ईश्वरपूर (सांगली)) यांच्या घरी आपोआप आलेली नामजपाची माळ !

आरतीला आलेल्या सर्वांना विचारले, ‘‘ही माळ कुणाची आहे ?’’ तिथे आलेल्यांपैकी कुणाचीही ती माळ नव्हती. संतांनी ती माळ पाहून सांगितले, ‘‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे.’’

साधकांना काळानुसार विविध नामजप सांगत हळूहळू त्यांना ‘निर्विचार’ हा निर्गुणाकडे नेणारा नामजप करायला सांगून मोक्षाकडे घेऊन जाणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘निर्विचार’ नामजप करणे, म्हणजे त्यांच्या निर्गुण रूपाशी अनुसंधान साधून निर्गुण स्थितीला जाणे – (पू.) श्री. शिवाजी वटकर

प्रेमळ, अभ्यासू वृत्ती आणि तळमळीने सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !

देवद येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात दायित्व घेऊन सेवा करणार्‍या कु. सुषमा लांडे यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवून तिच्यातून आनंद घेणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी यांच्यामध्ये निर्माण झालेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याची तळमळ आणि त्यातून त्यांना मिळत असलेला आनंद’ यांविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.