अर्जुनासमवेत कृष्ण रमला, हिंदु राष्ट्र स्थापण्याला ।
श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असलेल्या सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४० वर्षे) यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.
‘२२.५.२०२२ या दिवशी दिंडी चालू झाली. मला पुष्कळ वेळ ठाऊक नव्हते की, परात्पर गुरु डॉ. आठवले दिंडीतील रथात येऊन बसले आहेत;
चैत्र शुक्ल नवमी, रामनवमी (१७.४.२०२४) या दिवशी सौ. मनीषा दामोदर गायकवाड यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘मी रामनाथी आश्रमात आल्यावर कोणतीही प्रार्थना केली, तरी माझ्याकडून ती भाव ठेवून केली जायची आणि भावपूर्ण व्हायची.
‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे
प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती । जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती । करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।।
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.
स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !