उरण (जिल्हा रायगड) येथील श्री. राजेश पाटील यांना सेवा करतांना जाणवलेली सूत्रे
‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे
‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे
प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती । जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती । करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।।
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.
स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !
‘१ ते ३.६.२०२२ या ३ दिवसांत मला सकाळी विशिष्ट वेळेमध्ये स्वप्ने पडायची आणि झोपून उठल्यानंतर श्लोक म्हणत असतांना मला ती स्वप्ने आठवायची. तेव्हा देवाने मला त्या स्वप्नांमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवला.
आम्ही एका मोठ्या आस्थापनाला प्रसादाचे पाकीट दिले. तेथील व्यवस्थापकाने (मॅनेजरने) एका कर्मचार्याला तो प्रसाद सर्वांना वाटायला सांगितला. सर्व कर्मचार्यांना प्रसाद मिळाला. त्या वेळी ‘आम्हाला हा प्रसाद रामानेच पाठवला’, असा त्यांचा भाव होता.
१५.४.२०२४ या दिवशी नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘मला ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली.
देवघरातील देवतांच्या मूर्तींच्या भोवती सूक्ष्मातून विविध रंगांची वलये दिसतात; कारण देवता सगुण आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या भोवती रंगीत वलय दिसत नाही; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहेत.
सौ. आनंदीला काही गोष्टी न सांगताही समजतात. त्यामुळे ‘कोणत्या परिस्थितीत कसे वागावे ?’, हे तिला समजते. ती सर्व परिस्थितीशी जुळवून घेते.