ईश्वरप्राप्तीसाठी अनावश्यक ठरणारी हल्लीची शिक्षणपद्धती !
हल्लीच्या शिक्षणामध्ये ‘नामजप, सत्सेवा यांसारख्या आध्यात्मिक कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले